27.7 C
Dattāpur
Sunday, December 14, 2025
Home Tags Governance news

Tag: Governance news

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल. शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये नागरी भागातील प्रामुख्याने 2011 पूर्वी अतिक्रमण असल्यास ते नियमानुकूल...

अखेर दुधाची ताण ताकावर, मराठी मनी प्रमाणे, शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांचे...

आमदारांनी दिलेल्या शब्दाचे आश्वासन पूर्ण केले  06 नोव्हें रोजी वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाली होती  चांदुर रेल्वे /शहरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्डे भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम...

डॉ. अशोक मधुकरराव तायडे यांना काशी हिंदी विद्यापीठाचा ‘विद्या-वाचस्पति’ मानद सन्मान

चांदूर रेल्वे - (ता. प्र.) हिंदी भाषा, साहित्य, कला, शैक्षणिक क्षेत्र तसेच संशोधन कार्यामध्ये उल्लेखनीय आणि दीर्घकालीन योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अमरावती...

महसूल विभागाची अवैध गौण खनिज वाहतूकीवर धडक कारवाई 5 हायवांवर जप्त,

    अमरावती, दि. 2 : महसूल विभागाने अमरावती तालूक्यातील अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूकीवर सोमवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पाच हायवांवर...

शेतकऱ्यांनी नाफेड कडे फिरवली पाठ

पहिल्या दिवशी फक्त१५:५० क्विं सोयाबीनची खरेदी, एकाच शेतकऱ्याने विक्रीसाठी आणले सोयाबीनचे माल, चांदुर रेल्वे / शासनाच्या वतीने नाफेडच्या मार्फत ता १७ पासून सोयाबीन खरेदी ची सुरुवात...

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन

     अमरावती, दि. 20 अमरावती जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या 5 लाख 69...

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू मध्यस्थीने उपोषणाची सांगता

विरूळ रोंघे येथील नागरिकांना मिळाला न्याय धामणगाव रेल्वे:- तालुक्यातील विरूळ रोंघे येथे गावातील नागरिक अँड.किशोर रोंघे पुष्पा विनोद भेंडे या ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात स्थानिक समस्यांचे...

जिल्ह्यातील वाळूघाट लिलावास मोठा प्रतिसाद

1 कोटीच्या बदल्यात सर्वोच्च 7 कोटी किंमत अमरावती, दि. 10 (जिमाका) : महसूल व वनविभागाने वाळू निर्गती धोरण जाहिर केले आहे. वाळू लिलाव धोरणातील तरतुदीनुसार...

हेक्टरी ५० हजार मदतीची गर्जना – तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार

तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असताना शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी,...

अतिवृष्टीची नुकसान भरपाई व पिक विम्याच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनसह शिवसेनेचा मोर्चा धडकला...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद शेतकऱ्यांची नारेबाजी शेती झाली जलमय सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे अतोनांत नुकसान नांदगाव खंडेश्वर/ तालुक्यात दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मुसळधार पावसाने...

MOST POPULAR

error: Content is protected !!