Tag: post
संकल्प शेतकरी संघटनेचा नवनियुक्ती कार्यक्रम संपन्न बडनेरा विधानसभा संघटक...
प्रतिनीधी/अमरावती
गेल्या आठवड्याभरापूर्वी नितीन कदम यांच्या अध्यक्षतेखाली संकल्प शेतकरी संघटनेच्या तालुकास्तरीय जंबो कार्यकारिणीची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. ग्रामीण भागातील विविध सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द असणाऱ्या...
शेतकरी हित जोपासणाऱ्या लोकसभा प्रतिनिधीलाचं प्राधान्य. शेतकरी मित्र प्रवीण पाटील कावरे
प्रतिनिधी
संपूर्ण भारत देशात लोकसभा निवडणुकीचे वारे प्रचंड वेगाने वाहू लागले आहे .प्रत्येक पक्षातर्फे विविध उमेदवाराची चाचपनी करण्यात येत आहे तर सत्ताधारी व विरोधी गटांनी...
शहरात वराह मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढ नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरात सर्वत्र...
प्रतिनिधी-गौरव टोळे
दर्यापूर शहरात गेल्या कित्येक दिवसापासून पाण्याच्या डबक्यात वराह मृत्यू होण्याची संख्या अधिक झाली आहे मृत्यू झालेल्या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली असून वास्तव्यास असणाऱ्या...
दर्यापूरात सेवानिवृत्त गुरूजनांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ संपन्न
दर्यापूर:
दर्यापूर तालुक्यातील वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या गुरुजनांचा अमृत महोत्सवी सपत्नीक सत्कार समारंभ नुकताच दर्यापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या वतीने श्री संत गजानन महाराज...
शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात जलदिन संपन्न पाणी संवर्धन व संरक्षण...
अकोला: अनियमित तथा अपुरेसा पावसाळा , पृथ्वीच्या आतील पाण्याची दिवसेंदिवस कमी होत चाललेली पाण्याची पातळी तसेच विकास दिशेसाठी जंगलातील जमीन अधिग्रहण प्रक्रीया अंतर्गत वृक्ष...
सर्व धर्म समभाव जपणारे लोकसभा उमेदवार बळवंत वानखडे सभापती सुनील...
प्रतिनिधी_
गेल्या कित्येक वर्षानंतर अमरावती मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडला गेला बळवंत वानखडे खासदारकीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत जवळपास तीस वर्षापासून काँग्रेसने उमेदवार उभा...
स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये होळी आणि राष्ट्रीय जल दिन उत्साहात साजरा
धामणगाव रेल्वे
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शैक्षणिक संस्था द्वारा संचालित स्कुल ऑफ स्कॉलर्स येथे होळी व राष्ट्रीय जल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या...
स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये शहीद दिवस साजरा
धामणगाव रेल्वे
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देण्याऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. श्री दत्ताजी मेघे...
लोकसभा निवडणुकीचे वाहू लागले वारे जातीयवाद उफाळु लागले सारे
प्रतिनिधी
भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे जनतेचा कौल हा निवडणुकीत महत्त्वाचा मानला जातो दर पाच वर्षांनी विधानसभा लोकसभा यासह विविध संस्थांच्या निवडणुका होत...
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात 1342 वाढले नव मतदार
लोकसभा निवडणुकीचे बिगुल आणि आचार संहिता लागली असून अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आपला जोर लावायला सुरुवात केली आहे.
त्यातच धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्र वर्धा...








