Tag: Social news
जिल्ह्याला ‘मनरेगा’चा 15 कोटी 28 लाखांचा निधी. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मजुरांना दिलासा
अमरावती, दि. 21 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्याला 15 कोटी 28 लाख रुपयांचा निधी दोन टप्प्यात प्राप्त झाला...
“देव-गायीला” देवाज्ञा झाल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात आला
श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती येथील संस्थानला दान दिलेल्या "देव-गायीला" देवाज्ञा झाल्यामुळे
संस्थानचे धार्मिक विधी...
बारिश पूर्व करें लेंडी नाले कि सफाई,गंदगी से लबालब भरा हैं...
तलेगांव दशासर।।स्थानीय ग्राम के वार्ड नं.2/3 के मध्य से बहने वाला लेंडी नाला महाकाली कुएं से लेकर बस स्टैंड के पुलिया तक कूड़े कचरे...
वाळू माफियांकडून तलाठ्याची दुचाकी चिरडली. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून...
चांदूर बाजार दि. १६। प्रतिनिधी
चांदूरबाजार येथे वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करताना एका अवैध टिप्परने थुगाव-पिंपरी येथील तलाठी यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत तलाठ्याची दुचाकी...
डेंग्यू दिनानिमित्त भव्य जनजागृती रॅली चे आयोजन -डॉ मेघना वासनकर यांनी...
अमरावती - सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र, दस्तुर नगर येथे जागतिक डेंगू दिवसानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे...
बागडे लेआऊट येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी.
लेआउट मधील महिलांनी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा दिला संदेश
13 मे रोजी बुद्ध गीताचा कार्यक्रम आयोजित करून दहावी बारावी उत्तीर्ण...
महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी घेतला वैद्यकीय अधिकारी यांचा...
अमरावती - अमरावती महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सर्व शहरी आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धणी केंद्र चे स्त्री वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी...
दुपहिया वाहन मालिकों से तलेगांव पुलिस ने किया आव्हान,पुलिस स्टेशन में...
तलेगांव दशासर।।स्थानीय पुलिस ने पुलिस स्टेशन में कई दिनों से पड़े दुपहिया वाहनों को वाहन मालिकों द्वारा मूल कागजात दिखलाकर ले जाने का आव्हान...
मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे. जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
अमरावती, दि. 14 : मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध गावांमध्ये पाणीटंचाई उपाययोजना, नरेगा आणि सिंचन विभागातर्फे जलसंधारणाची कामे आणि पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत आहे....